महाराष्ट्र साहित्य परिषद........!

 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच निमंत्रण ……………दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर.......!

संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रम पञिका....

दि. २९ नोव्हेबर २०१४, वार- शनिवार....

सकाळी ९:०० ते ११:०० ग्रंथदिंडी.
सकाळी ११:००ते १:०० उद्घाटन.
उद्घाटक- मा.डाँ. नागनाथजी कोत्तापल्ले
संमेलनाध्यक्ष- मा.प्रा.अशोकजी बागवे.

दुपारी १:००ते ३:०० मध्यंतर व भोजन.
३:०० ते४:०० पुस्तकांचा प्रकाशन सोहळा.
सांय.४:००ते५:०० 'सागरगाज' कविसंमेलन.
सहभाग- संतोष टाकळे, ममता विचारे, अशोक पाटील व इतर.

सांय.५:००ते ६:०० 'आईच्या कविता'
सादरकर्ते- कवी प्रा. प्रशांत मोरे (मुंबई)
राञी.७:०० नंतर 'कोकणची लोकपरंपरा'
हा सांस्कृतिक कार्यक्रम.

दि. ३० नोव्हेंबर २०१४ वार- रविवार.

९:००ते१०:३० पाट्यपुस्तकातील कवी,लेखक
विद्यार्थ्यांच्या भेटीला.
१०:३० ते ११:३०, 'परिसंवाद'- गुहागरचा
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा'
मा. महेश तेंडूलकर, (पुणे)
मा. भालचंद्र दिवाडकर,(संपादक, दै. सागर)
मा. प्रकाश देशपांडे (चिपळून)
मा.प्रा. रश्मी आडेकर (गुहागर)

११:३०ते१२:३० मा.श्री. इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत, मुलाखतकार- श्री.अरुण इंगवले.

१२:३० ते २:०० मध्यंतर व भोजन.
०२:०० ते ३:३० कथाकथन.
मा. श्रीराम दुर्गे, सञाध्यक्ष (चिपळून)
मा. डाँ. भास्कर बडे (लातूर)
मा. रुपाली अवचरे (पुणे)

३:३०ते ५:०० निमंञितांचे कविसंमेलन.
सांय. ५:०० नंतर समारोप...

गुहागरसारख्या निसर्गरम्य नगरीत होणाऱ्या साहित्य मेळ्यासाठी आपले स्वागत करण्यास इथले माड-पोफळी, सागर-सूरू उत्सूक आहेत...
स्थळ- भंडारी भवन परिसर, गुहागर.

श्री. राजेंद्र आरेकर- अध्यक्ष,
श्री. ईश्वरचंद्र हलगरे- कार्यवाह,
सर्व सन्माननीय सदस्य,
म.सा.प.शाखा- गुहागर, जि. रत्नागिरी.

No comments:

Post a Comment