खरतर बंदिश लाजवाब व्हावी म्हणून लागलेला सुर जितका आकंठ जपला जातो .तितक जगण लावून धरण म्हणजे अनेक टप्यानवर तुमचा कस लागणच असत म्हणा .कारण इथ पेटी- तबला- सितार रागाच्या स्वरांशी सेट करता येत असल तरी जगण्याच्या चौकटीत अनपेक्षित आलापांची सांगड लायीत बसवण दुर्मिळ .
तब्बल पाच वर्षानी सवाई ऐकता आला सोबत पालकर .....त्यांच्या इतकेच त्यांचे असामी मित्र आणि जिप्सी कार मंदार भालेराव यांचा पाहुणचार ,गुड़ लकचा ईरानी चहा , आणि पुन्हा पुणे मुंबईचा शिवनेरी प्रवास ......म्हणजे आता उद्या पासून परत तेच प्रयोग सुरु जिथे आवरण- उरकण- आटोपण-
याची तालीम करावी लागत नाही
http://epaper3.esakal.com/…/No…/Mumbai/MumbaiToday/page6.htm

No comments:
Post a Comment