एक थप्पड़ की गूंज............!





बस एक थप्पड़ ने पुरे महाराष्ट्र को हिला दिया ब्रेकिंग न्यूज़ चा अक्षरशा पावूस पडला समर्थक रस्त्यावर उतरले तोड़ फोड़ केली कुणी तरी प्रतिकिर्या देताना म्हणाला निषेद करतो या घटनेचा महाराष्ट्र बंद करू 

महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झालेला हल्लां दुर्देवी असला तरी ही सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे दिवसागणीत वाढणारी महागाई ,बेरोजगारी आणि भ्रष्टाचारालाकंटाळलेल्या जनतेच्या सहनशिलतेचा हा उद्रेक आहे उगाच कोण कशाला कोणाच्या कानाखाली मारेल खंर तर साहेबांनंतर बरेच जण आहेत ज्यांच्या सणसणीत कानाखाली बसू शकते स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या लालची राजकारण्यांची या नंतर खेर नाही आमचा चहावाला पोऱ्या म्हणाला साहेब बुरा मत मानना लेकिन उस बंदे ने सहि किया आप के पावर साहेब जब से खेत मंत्री ( agriculture minister ) बने है तबसे उनोहने ना हमारे गाव के लिए कुच किया ओर ना आपके बस क्रिकेट के काम मै उनकि रुची जादा है हमने सुना था वो खुद किसान है जब एक किसान किसान का दर्द नही जान सक्ता तो इससे जादा हम क्या बोल सकते है चहा देवून तो निघून गेला पण त्याची हि प्रतिक्रिया स्वाभाविक होती कारण त्याची गावी ४० एकर शेती आहे शेती करायला पैसा हवा म्हणून तो मुंबईत चहाचा ठेला चालवतो.

रोज नवे घोटाळे करणारे आमचे जेष्ठ कनिष्ट राजकारणी आता ओवर लिमिट झालेत आज की इस थप्पड़ की गूंज बहुत कुछ बताके गयी जो आप भी अच्छे से जानते हो

- Sanntosh Taakale

No comments:

Post a Comment